साईबाबांनी दिव्यात पाणी भरून त्याच तेल करून दाखवण्यापेक्षा अहमदनगर
जिल्ह्यातल्या 50 -100 पाण्याच्या विहिरी कायमच्या तेलाच्या केल्या
असत्या...
आणि सत्यसाईने विलासराव, चाकूरकर यांना जशा हवेतून सोन्याच्या साखळ्या काढून दिल्या तशा विदर्भातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिल्या असत्या...
तर महाराष्ट्र UAE पेक्षा श्रीमंत झाला असता आणि मी आजन्म "साई साई" करत नाचलो असतो.
आणि सत्यसाईने विलासराव, चाकूरकर यांना जशा हवेतून सोन्याच्या साखळ्या काढून दिल्या तशा विदर्भातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिल्या असत्या...
तर महाराष्ट्र UAE पेक्षा श्रीमंत झाला असता आणि मी आजन्म "साई साई" करत नाचलो असतो.
हे बाबा लोक खूप छोटे चमत्कार का करतात??
- फेसबुक पोस्ट ( २४ जून २०१६, ०७.०४ )
- फेसबुक पोस्ट ( २४ जून २०१६, ०७.०४ )
No comments:
Post a Comment