ज्या दिवशी धेड/महार/मांग समाज मेलेली गुरे ओढायचे, ढोर समाज कातडी
कमवायचे, चांभार समाज जोडे शिवायचे आणि जमादार/भंगी समाज गटारी साफ करायचे
समाजदत्त काम नाकारेल त्यादिवशी या देशातल्या जातीव्यवस्थेला पायापासून
सुरुंग लागायला सुरुवात होईल.
- फेसबुक पोस्ट ( ०१ ऑगस्ट २०१६, ०८.३५ )
- फेसबुक पोस्ट ( ०१ ऑगस्ट २०१६, ०८.३५ )
No comments:
Post a Comment