स्वर्गातील समस्त देव-फरिश्ते-Apostle यांचा सहवास, अप्सरा-हूर यांच्या
सोबतचा भोगविलास, परमानंद देणारी आध्यात्मिक शांतता/मुक्ती इत्यादी....
.... सगळं सोडून धार्मिक लोक दुःख-दारिद्र्य-हिंसेने भरलेल्या पृथ्वीवर, रोगांचे घर असणाऱ्या नश्वर शरीराला एवढे जपत का बसतात? अत्यंत आजारी पडल्यावर, त्याला देवाचे स्वर्गात बोलावणे समजून खुश न होता, देवाचे आमंत्रण cancel करण्यासाठी देवाला/डॉक्टरला एवढे विनवणी का करतात?
सामान्य लोकांची मरणाची भीती एकवेळ समजून घेईन, पण साक्षात देवाचा अवतार असणारे चमत्कारी बाबा/माता किंवा दिव्यज्ञान प्राप्त झालेले महापुरुष तरी कशाला या संसारी मायेत अडकून पडावेत?
.... सगळं सोडून धार्मिक लोक दुःख-दारिद्र्य-हिंसेने भरलेल्या पृथ्वीवर, रोगांचे घर असणाऱ्या नश्वर शरीराला एवढे जपत का बसतात? अत्यंत आजारी पडल्यावर, त्याला देवाचे स्वर्गात बोलावणे समजून खुश न होता, देवाचे आमंत्रण cancel करण्यासाठी देवाला/डॉक्टरला एवढे विनवणी का करतात?
सामान्य लोकांची मरणाची भीती एकवेळ समजून घेईन, पण साक्षात देवाचा अवतार असणारे चमत्कारी बाबा/माता किंवा दिव्यज्ञान प्राप्त झालेले महापुरुष तरी कशाला या संसारी मायेत अडकून पडावेत?
कुछ तो गडबड है दया !!!
- फेसबुक पोस्ट ( ०७ जुलै २०१६, १५.५२ )
- फेसबुक पोस्ट ( ०७ जुलै २०१६, १५.५२ )
No comments:
Post a Comment