Friday, December 30, 2016

जर मला खोटं बोलता येत असतं

जर मला खोटं बोलता येत असतं ना, तर श्रीश्री, रामदेव आणि आसाराम सारखे ८-१० बाबा शिष्य म्हणून ठेवले असते आणि सगळ्या पक्षांचे तमाम नेते आशीर्वाद घ्यायला रांगेत उभे दिसले असते माझ्या समोर.

या देशाला धर्म आणि राजकारणाच्या मिश्रणाने फसवायला खूप काही कौशल्य लागत नाही. इथले आस्तिक खोटे, नास्तिक खोटे, हिंदुत्ववादी खोटे, कम्युनिस्ट खोटे, समाजवादी खोटे, काँग्रेसी खोटे आणि लोकशाहीचे स्तंभ पण खोटे.

सत्य बोलण्याइतका वाईट दुसरा गुन्हा नाही इथे !!

-  फेसबुक पोस्ट ( १० जुलै २०१६, १८.०९ )

No comments:

Post a Comment