Saturday, January 21, 2017

व्यवस्थापरिवर्तन

भारतातील भ्रष्टाचारी, जातीयवादी, सरंजामी राजकारण्यांपासून सुटकेचा एकच मार्ग आहे ...
त्यांचे नैसर्गिक मरण!

बाकी जनतेच्या शहाणपणावर विश्वास ठेवत व्यवस्थापरिवर्तन व्हायची दिवास्वप्ने मी तरी पाहत नाही !



 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ०५ डिसेंबर २०१६, १२.५० )

No comments:

Post a Comment