१) XYZ ने अमुक तमुक बोलल्याने/केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, म्हणून आम्ही XYZ विरुद्ध कोर्टात जात आहोत.
२) ABC ने राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केला आहे म्हणून आम्ही ABC विरुद्ध कोर्टात जात आहोत.
३) PQR ने संसद/विधानसभा सदस्यांबाबत अर्वाच्य वक्तव्य केले म्हणून आम्ही त्याला आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणीत आहोत.
२) ABC ने राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केला आहे म्हणून आम्ही ABC विरुद्ध कोर्टात जात आहोत.
३) PQR ने संसद/विधानसभा सदस्यांबाबत अर्वाच्य वक्तव्य केले म्हणून आम्ही त्याला आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणीत आहोत.
४) अबक ने सैन्याविरोधात वक्तव्य केले म्हणून अबक हा राष्ट्रद्रोही आहे, आम्ही त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करत आहोत.
ह्या असल्या मूर्खपणामुळे आपण अजूनही मागास देश आहोत आणि अजून मागास राहू.
इथे देव, धर्म, राष्ट्रवाद, नेते आणि सैन्यावरचे आंधळे प्रेम/विश्वास यांचे गळू पिकून पिकून देशाला सेप्टीसिमिया झाला व मरण आले तरी लोकांना अक्कल नाही आणि नेत्यांना शरम नाही.
अमेरिका, युरोप मध्ये बायका झेंड्याच्या रंगाच्या बिकिनी घालतात. येशू ख्रिस्त आणि चर्च वर पाहिजे तसे विनोद केले जातात. संसद असो, सेना असो की राष्ट्रप्रमुख, सामान्य जनता कुणाचीही कसलीही भीडभाड न ठेवता जे वाटते ते बोलून मोकळी होते. कुणाला त्यात राष्ट्रद्रोह दिसत नाही की कशाने समाजात तेढ निर्माण होत नाही. नागरिकांमुळे देश आणि लोकशाही आहे हे त्यांना चांगले कळते आणि म्हणून प्रत्येक नागरिक स्वतःचे मूल्य ओळखून आनंदात जगतो.
पण मी हे तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला तर पाकिस्तानशी तुलना करायची आहे ना स्वतःच्या देशाची!! मग चालू द्या तुमचं आहे ते.... शेवटी तुम्ही जुळे भाऊच ना!!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ७ ऑक्टोबर २०१६, ०९.४३ )
ह्या असल्या मूर्खपणामुळे आपण अजूनही मागास देश आहोत आणि अजून मागास राहू.
इथे देव, धर्म, राष्ट्रवाद, नेते आणि सैन्यावरचे आंधळे प्रेम/विश्वास यांचे गळू पिकून पिकून देशाला सेप्टीसिमिया झाला व मरण आले तरी लोकांना अक्कल नाही आणि नेत्यांना शरम नाही.
अमेरिका, युरोप मध्ये बायका झेंड्याच्या रंगाच्या बिकिनी घालतात. येशू ख्रिस्त आणि चर्च वर पाहिजे तसे विनोद केले जातात. संसद असो, सेना असो की राष्ट्रप्रमुख, सामान्य जनता कुणाचीही कसलीही भीडभाड न ठेवता जे वाटते ते बोलून मोकळी होते. कुणाला त्यात राष्ट्रद्रोह दिसत नाही की कशाने समाजात तेढ निर्माण होत नाही. नागरिकांमुळे देश आणि लोकशाही आहे हे त्यांना चांगले कळते आणि म्हणून प्रत्येक नागरिक स्वतःचे मूल्य ओळखून आनंदात जगतो.
पण मी हे तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला तर पाकिस्तानशी तुलना करायची आहे ना स्वतःच्या देशाची!! मग चालू द्या तुमचं आहे ते.... शेवटी तुम्ही जुळे भाऊच ना!!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ७ ऑक्टोबर २०१६, ०९.४३ )
No comments:
Post a Comment