भारतात चिनी आणि चीनमध्ये भारतीय जवान भुरट्या घुसखोरी (युद्ध सोडून) करू
शकत नाहीत, सहसा करतही नाहीत. भारत-पाकिस्तान बॉर्डर वरच इतक्या चकमकी का
होतात??
काही मुद्दे ज्वलंत ठेवण्यात दोन्ही राष्ट्रांचे एकमत असावे बहुदा!!
- फेसबुक पोस्ट ( १८ सप्टेंबर २०१६, २०.३९ )
काही मुद्दे ज्वलंत ठेवण्यात दोन्ही राष्ट्रांचे एकमत असावे बहुदा!!
- फेसबुक पोस्ट ( १८ सप्टेंबर २०१६, २०.३९ )
No comments:
Post a Comment