मोदींना आणि श्रीश्रीना एकदाचं शांततेचे नोबेल देऊन टाका बरं.
किती वेळा माणसाने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठ्या मारावे, भेटी द्याव्या, केक चारावे अजून?
आणि त्या श्रीश्री ने तर किती वेळा 10-10 हजार लोकांना सतारीच्या तारा खाजवायला बोलवावे विश्वशांतीसाठी ??
- फेसबुक पोस्ट ( २० सप्टेंबर २०१६, १९.५४ )
किती वेळा माणसाने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठ्या मारावे, भेटी द्याव्या, केक चारावे अजून?
आणि त्या श्रीश्री ने तर किती वेळा 10-10 हजार लोकांना सतारीच्या तारा खाजवायला बोलवावे विश्वशांतीसाठी ??
- फेसबुक पोस्ट ( २० सप्टेंबर २०१६, १९.५४ )
No comments:
Post a Comment